Sunday, August 21, 2011

अन्ना हजारे आणि जन लोकपाल






अन्ना हजारे यांनी जनलोकपालसाठी निर्वाणीचा लढा सुरु केला आहे। त्याला जनतेचा पाठिंबा मिळाला तो अभूतपूर्व आहे , या आंदोलनाची तुलना जयप्रकाश नारायण यांच्या आन्दोलनाशी केली जात आहे । या आंदोलानावर काही लोक टीका करत आहेत , हे आन्दोलन हुकुमशाही आहे असा आरोपही केला जात आहे। पण एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे लोकांमधे सरकारीबाबु करत असलेला भ्रष्टाचार हा आहे ॥ आज सगलिकडे चिरीमिरी दिल्या शिवाय काम होत नाही हा लोकांचा राग या आन्दोलानामुले बाहेर आला आहे , जन लोकपाल आल्या नंतर एकदम परस्थिति बदलणार नाही पण या भ्रष्ट लोकांना कठोर शिक्षा होत नाही म्हणून ते माजले आहेत ॥ या खा की ला आता धडा शिकवला पाहिजे ॥ हा राग जनतेत आहे , कड़क कायदा आला तर काही प्रमाणात तरी लगाम बसेल अशी आशा करायला हरकत नाही ,, आपण आशावादी असायला काय हरकत आहे ,,अन्ना हजारे यांनी महाराष्ट्र सरकारला अनेकवेला झुकवले आहे ॥ पण राज्यातल्या नेत्यांना अन्ना नवे नाहीत त्यामुले हे प्रकरण दिल्ली तल्या सरकारला नवे आहे ,, सरकार आता मार्ग काढत आहे ,, पाहुयात यूपीए सरकार यातून मार्ग कसा काढ़ते ....


पहा आणि विचार करा

एकीकडे इफ्तार पार्टी आणि दुसरीकडे अन्नाचा उपोषणाचा सहावा दिवस ॥ पहा देशाची दोन टोकाची दोन वेगवेगळी छायाचित्रे ॥























ही सर्व छायाचित्र पहा आणि फरक के तो पहा। एकीकडे अन्ना उपोषण करत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी नेते इफ्तार पार्टी रिचवत आहेत











Wednesday, August 17, 2011

अन्नाची तिहार मधून लढाई




अन्ना तिहारमधे असताना श्री श्री रविशंकर यांनी त्यांची भेट घेतली

Monday, August 15, 2011

जन लोकपालाची लढाई

अन्ना हजारे यांची जन लोकपालची लढाई, १६/८/२०११ च्या उपोषानापुर्वी अन्ना राज घाटावर






६५ वा स्वातंत्रदिन





६५ स्वातंत्रदिन आनंदात साजरा झाला।