Sunday, August 21, 2011

अन्ना हजारे आणि जन लोकपाल






अन्ना हजारे यांनी जनलोकपालसाठी निर्वाणीचा लढा सुरु केला आहे। त्याला जनतेचा पाठिंबा मिळाला तो अभूतपूर्व आहे , या आंदोलनाची तुलना जयप्रकाश नारायण यांच्या आन्दोलनाशी केली जात आहे । या आंदोलानावर काही लोक टीका करत आहेत , हे आन्दोलन हुकुमशाही आहे असा आरोपही केला जात आहे। पण एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे लोकांमधे सरकारीबाबु करत असलेला भ्रष्टाचार हा आहे ॥ आज सगलिकडे चिरीमिरी दिल्या शिवाय काम होत नाही हा लोकांचा राग या आन्दोलानामुले बाहेर आला आहे , जन लोकपाल आल्या नंतर एकदम परस्थिति बदलणार नाही पण या भ्रष्ट लोकांना कठोर शिक्षा होत नाही म्हणून ते माजले आहेत ॥ या खा की ला आता धडा शिकवला पाहिजे ॥ हा राग जनतेत आहे , कड़क कायदा आला तर काही प्रमाणात तरी लगाम बसेल अशी आशा करायला हरकत नाही ,, आपण आशावादी असायला काय हरकत आहे ,,अन्ना हजारे यांनी महाराष्ट्र सरकारला अनेकवेला झुकवले आहे ॥ पण राज्यातल्या नेत्यांना अन्ना नवे नाहीत त्यामुले हे प्रकरण दिल्ली तल्या सरकारला नवे आहे ,, सरकार आता मार्ग काढत आहे ,, पाहुयात यूपीए सरकार यातून मार्ग कसा काढ़ते ....


No comments:

Post a Comment