tag:blogger.com,1999:blog-3527524425002959917.post5335304075691148845..comments2022-04-10T22:27:12.555+05:30Comments on dhananjay koshti: जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला विरोध किती योग्य..?Dee Kayhttp://www.blogger.com/profile/17714266095496440777noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-3527524425002959917.post-87581497522942935042012-03-01T22:06:24.768+05:302012-03-01T22:06:24.768+05:30आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद..आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद..Dee Kayhttps://www.blogger.com/profile/17714266095496440777noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3527524425002959917.post-35480451138141799212012-03-01T22:04:14.838+05:302012-03-01T22:04:14.838+05:30खूपच विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..
जैतापू...खूपच विस्तृत प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद..<br />जैतापूर विषयाच्या दोन्ही बाजू मांडण्याचा केलेला हा <br />एक छोटासा प्रयत्न आहे एवढचं..Dee Kayhttps://www.blogger.com/profile/17714266095496440777noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3527524425002959917.post-57723737817320850702012-02-29T17:16:17.137+05:302012-02-29T17:16:17.137+05:30शिवसेनेचा जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला हया प्र...शिवसेनेचा जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाला हया प्रकारे विरोध करणे चुकिचे आहे ,परंतु सेनेने अणु ऊर्जा सारखे प्रकल्प मानवी जीवनाला किती धॊकादायक आहेत हे राज्यातील जणतेस पटवून दिले पाहिजे आणि मगच राज्यव्यापि आंदोलन झेडले पाहिजे.तसेच राज्यसरकारने देखिल लोकभावनेचा विचार केला पाहिजे.स्थानिक जनतेचा प्रकल्पाला विरोध असताना देखिल प्रकल्प सत्तेच्या जोरावार रेटने म्हणजेच हे मोगलाईचे लक्षण आहे,नारायण राणे,भास्कर जाधव सारखे नेते जे आपल्याला कोकणचे सुपू्त्र म्हणवतात त्याना कोकनी जनतेने नगरपरिषद निवडनुकित जागा दाख़वून दिली आहे.आनी आता आपली राजकिय ईभ़त वाचविण्यासाठी स्थानिक जनतेत दहशत पसरवुन प्रकंल्पाचे काम कोणत्याहि परिस्थित सुरु कारण्याचा केविलवाना प़यंत्न सुरु आहे.राज्यातील बड्या नेत्यांनि प्रकंल्पासोबत लोकभावनेचाहि विचार व आदर करनेही तेवडेच जरुरीचे आहे.राज्य सरकार येत्या काही दिवसात साम दाम दंड भेद बळाचा वापर करुन हा प्रकंल्प सूरु करणार हे मला आदीच माहित होत,ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्था व पालिका निवडनूका संपण्याची वाट बघत होते.कारन मुंबई,थाणे मतदार संघात कोकणी मत्तांचा टक्का अधिक आहे आणि प्रकंल्पाच्या मूद्दाने सरकारच्या मतदानावार अजूनच फरक पडला असता,कारण परप़्रांतियांच्या लांगुलपनात मराठि माणूस त्याच्या पासून दुरावला होता.सरकार निवडनूकामुळेच प्रकंल्पाच्या मूद्दावर शांत बसली होती आणि आता बरोबर निवडनूका झाल्यावार आपले दात दाखवायला सुरवात केली.कोकणाला भारतातील कँलिफाँनिंया संबोधले जाते. महाष़्टात कुठेहि नसेल ईतकी निसग़ॅ संप्पनता कोकणात आहे,पयैंटन व्यवसायाला येथे भरपूर वाव असून,येथील जनतेला रोजगार निमिंतीचे योग्य साधन आहे.या निसग़ॅ संप्पंन कोकणाची वाट लावून आपली राजकिय व आथिंक पोळी भाजण्याचे काम स्थानिक नेते मंडळी करत आहेत,निसग़ाँने भरुन दिलेल्या कोकणाची अशी वाट लागत असताना,कोणाहि मराठि जनतेला आनंद होणार नाही,आणि असे झाल्यास जनता या सरकारला माफ करनार नाहिच,पण ह्य़ा भ़ष्ट राजकारण्यांना आपली जागा दाखवल्याशिवाय राहनार नाही,राज्यात भारनियमन,महागाई आणि संपूणँ राज्यातच नव्हे तर पुण्यासारख्या शहराला ऐन फेब़ुवारीत पाणी टंचाईने वेढले आहे,तेव्हा काय करत होते पुण्याचे पालकमंञ़ी व राज्याचे उपमुंख्यमंञ़ी,राज्यातील जनतेचा संय्यमाचा बांध सुटत चालला आहे.जैतापूरच्या अणु ऊर्जा प्रकल्पाल प़श्ऩ अजून ज्वलंत होणार आहे आगामि काळात ते दिसेलच सवाँना. ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ अनिल काकोडकर हयाच्या बद्दल आदरच आहे सवाँना पण त्यानिहि साथ द्यावी सरकारची हे महारा्ष्ट़ाचे दूभाँग्य. लेखाबद्दल म्हणाल तर योग्य टोला दिला आहे शिवसेनेला, महारा्ष्ट़ाबद्दल प़ेम असेल तर या मुद्दयावार स्वता:उध्दव ठाकरेंनी रस्त्यावर उतरले पाहिजे.<br /><br />अमोल चं. हरयाण<br />!!मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3527524425002959917.post-89667828515043060972012-02-29T10:32:17.649+05:302012-02-29T10:32:17.649+05:30Completely agree !!!
But why Maharashtra selected ...Completely agree !!!<br />But why Maharashtra selected for this project ? <br />They can select Orissa( already used for testing of our weapons) or AndhraPradesh(have many place where density of population is less than Maharashtra)<br />Its not lyk I am supporting shivsena but can government assure that the project will be completed with 100 % safe and shock proof ? <br />because if 0.1 % negligence made while building the project then we(people of Mumbai,Ratangiri,Pune,Kolhapur,Sindhudurg)will first suffer radiation and after this all ministers and the government people will run from this state.<br />Who will assure there will be no corruption while building this project ? <br />What if they made any adjustment while building this project by taking bribe ? <br /><br />If Japan can make mistakes then we will make 100 % mistake while building this project.<br /><br />I am sure about technology, but what about the people who is going to implement this ? <br /><br />After 2G,Adarsh,commonwealth government has loose there caliber for building any big projects.Nils Photographyhttps://www.blogger.com/profile/01240439862400919005noreply@blogger.com